प्रत्येक प्राणीमात्र आपल्या कोशामध्ये आनंदी असतो. आपले वागणे हे प्रत्येकाला चांगले आहे असे वाटते, परंतु जेव्हा इतर लोक तुम्हाला चांगले म्हणतील तेव्हाच आपण चांगले आहोत असे समजावे. मेल्यानंतर माणूस स्वर्गात गेला कि नरकात हे कसे ओळखावे? जर मेल्यानंतर लोक तुमच्याबद्दल चांगले बोलले तर तुम्ही स्वर्गात गेलात असे समजावे, आणि लोकांनी निंदा केली तर तुम्ही नरकात गेलात असे समजावे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा