मुख्य सामग्रीवर वगळा
प्रत्येक प्राणीमात्र आपल्या कोशामध्ये आनंदी असतो. आपले वागणे हे प्रत्येकाला चांगले आहे असे वाटते, परंतु जेव्हा इतर लोक तुम्हाला चांगले म्हणतील तेव्हाच आपण चांगले आहोत असे समजावे. मेल्यानंतर माणूस स्वर्गात गेला कि नरकात हे कसे ओळखावे? जर मेल्यानंतर लोक तुमच्याबद्दल चांगले बोलले तर तुम्ही स्वर्गात गेलात असे समजावे, आणि लोकांनी निंदा केली तर तुम्ही नरकात गेलात असे समजावे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

💐💐 तीन गाळण्या 🍀🍀 सौक्रेटीस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता होता . एके दिवशी त्याच्याकडे एकजण आला व त्याला सांगू लागला ,  " अहो ....तुमच्या मित्राबद्दल मी आताच काय ऐकले ? तुम्हास म...

एकटे

बिछान्या वरच्या चादरी आता विस्कटलेल्या नसतात, अस्ताव्यस्त फेकलेले आता कपडे कुठे नसतात. TV च्या रिमोट साठी भांडण होत नाही, खाण्यासाठी आता कुणाची फर्माईश होत नाही कारण- आत...