मुख्य सामग्रीवर वगळा
आज  अनेक  बुवा बाबा आपली शिष्य मंडळी जमा करून  व्यवस्थित  पैसे कमावत  आहेत . त्यांच्या शिष्यागणात  हुशार लोक  आपली पोळी भाजून  घेतात. कोणी आपला व्यवसाय  वाढविण्यासाठी कोणत्या तरी मार्गात  जातो . तर कोणी आपल्याला मान  मिळावा म्हणून  ह्या मार्गात आलेले दिसतात. बाबा सुद्धा अशा खुश्कामास्कार्याना आपल्या जवळ  सांभाळताना दिसतात. हे खुश्कामास्कारे हेच त्या बाबाचे बलस्थान असते. हे लोक  गरीब  भोळ्या भक्तांना बाबाची महती सांगून  त्यांना त्या जाळ्यात  ओढतात  आणि बाबासोबत  आपला व्यवसाय  वृद्धिंगत  करतात.
काही बाबा तर कर्मकांडाची शिदोरी घेऊनच  अवतार घेतात. आणि शुद्धीवर येवू पाहणाऱ्या समाजाला परत  गुंगीत  ठेवण्याचे (पुण्य) कर्म  करतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माणूस कशासाठी जगतो तेच विसरला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी काय लागते? परंतु माणसाची राक्षसी महत्वाकांक्षा त्याला जन्मभर स्वताचा नोकर करून ठेवते. पैसा आणि सत्ता मिळविण्यासाठी तो आयुष्यभर गुलामीत दिवस काढतो, आणि मरताना त्याला प्रचंड वेदना होतात. आपण कमावलेले सर्व काही इथेच सोडून जाताना त्याला आपल्या कर्माचे अत्यंत वाईट वाटते. कष्ट करणारा माणूस मंदिरात फार तर डोके टेकवून दर्शन घेतो, ५/१० रुपये पेटीत दान करतो, परंतु तो किलोचे किंवा मनाचे सिंहासन देवू शकत नाही, मात्र भल्या बुर्या मार्गाने कमावलेला पैसा पाचवा यासाठी अनेक लोक देवाला आपल्या दुष्टकार्मात सहभागी होण्यासाठी असे दान करतात,  
💐💐 तीन गाळण्या 🍀🍀 सौक्रेटीस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता होता . एके दिवशी त्याच्याकडे एकजण आला व त्याला सांगू लागला ,  " अहो ....तुमच्या मित्राबद्दल मी आताच काय ऐकले ? तुम्हास म...